Responsive Adsense
संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)
अभद्र संपादकाचा असली चेहरा! पत्रकारितेच्या मुखवट्याआड लपलेला बलात्कारी अंबादास भालेराव उघड झाला!
ठाणे (कल्याण) | न्यायाच्या आसऱ्याने पत्रकार संघटनेत काम करणाऱ्या एका महिलेवर संपादक असल्याचा दावा करणाऱ्या अंबादास भालेराव या नराधमाने वर्षानुवर्षे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महिला पत्रकाराच्या आयुष्याचा खेळ करून, तिचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत बलात्कार करत राहिला आणि ५ लाख रुपये उकळले.
घटनेचे तपशील – विश्वासघात, जबरदस्ती आणि ब्लॅकमेलचा भयाण खेळ!
-
पीडित महिला 2018 मध्ये श्रमीक पत्रकार संघटनेत महिला संघटक म्हणून काम करत होती.
-
अंबादास भालेराव हा तिला भेटला आणि आपण न्यूज चॅनलचा संपादक असल्याचे सांगितले.
-
"तू चांगले काम करतेस, माझ्यासोबत जॉईन हो" असं म्हणत जवळीक वाढवली.
-
तिचा विश्वास संपादन करून तिला 2019 मध्ये घरी जाऊन बलात्कार केला.
-
या घटनेचे व्हिडिओ शूट करून “तुझ्या नवऱ्याला सांगितलंस तर व्हायरल करीन” अशी धमकी दिली.
-
नंतर कल्याणमधील आदित्य हॉटेल, साईदीप हॉटेल याठिकाणी तिला नेऊन वेळोवेळी जबरदस्ती केली.
-
या सर्व काळात एकूण ५,००,००० रुपये रोख स्वरूपात उकळले.
-
2024 मध्ये पीडित महिलेने त्याच्याशी संबंध तोडले.
-
तरीही भालेराव हा तिला वारंवार संपर्क करून पुन्हा संबंध ठेवण्याचा दबाव टाकू लागला.
कायदेशीर तक्रार दाखल!
-
FIR नं: 0331/2025
-
पोलीस ठाणे: टिळकनगर, ठाणे शहर
-
भारतीय न्याय संहिता अंतर्गत अंतर्गत गंभीर कलमे –
-
कलम 64(1): जबरदस्तीचा लैंगिक संबंध
-
कलम 351(2): शारीरिक छळ व धमकी
-
कलम 115(2): आर्थिक फसवणूक व ब्लॅकमेलिंग
-
“मी नरक अनुभवले... आता न्यायाची आशा आहे” – पीडितेचा हुंदका!
आज दुपारी मुंबईच्या आरे ब्रिजवर एक धक्कादायक अपघात घडला. महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा सेनेचे चिटणीस अशोक डांगे यांचा डंपरखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेने मनसेत शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक भालचंद्र अंबुरे आणि मनसे विभाग अध्यक्ष संदीप ढवळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातस्थळाची पाहणी करून आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, आरे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. अपघात कसा आणि कशामुळे घडला, याचा शोध घेतला जात आहे.
"अशोक डांगे यांच्या अचानक जाण्याने मनसेला मोठा धक्का – हा फक्त अपघात की कोणाची निष्काळजीपणा?" असा प्रश्न सध्या दक्ष नागरिकांना पडला आहे.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा सेनेचे सरचिटणीस देवेंद्र पाटील यांनी देखील शोककळा व्यक्त केली आहे.
Stay Connected
Most Reading
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : सर्व मुलांचा आवडता आणि आनंद देणारा सण म्हणजे नाताळ. शाळेला दहा दिवसांची सुट्टी आणि त्यातच कल्प...
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत बीड : सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आज अप्रत्यक्ष निशाणा साधला...
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहेत. शहरांत मेट्रोचे काम वेगाने होत आहेत. मेट्रोमुळं प्रवा...
-
प्रतिनिधी: अवधुत सावंत दिल्ली : भारताचे १४ वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा क...
-
संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी) जोगेश्वरी पूर्व : शिक्षण क्षेत्रात एक नवीन सोनेरी अध्याय! रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति ...

